Mumbai Airport:मुंबईतील वारा आणि पावसाच्या स्थितीमुळे मुंबई विमानतळ सकाळी 11 वाजल्यापासून अद्याप बंद

Continues below advertisement

मुंबई : तोत्के चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी घरांची छप्परं उडून गेली असून झाडे उन्मळून पडली आहे. बऱ्याच ठिकाणचा विजपुरवठा खंडीत झाला आहे. अशातच मुंबईपासून भर समुद्रात 175 किमी दूर मुंबई हाय फील्डवर 15 जण अडकले होते. नौदलाच्या जवानांनी यांची सुखरुप सुटका केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram