Mumbai Ahmedabad Highway वर पाणी साचल्यानं वाहतुक धीम्या गतीनं ABP Majha
Continues below advertisement
Mumbai Ahmedabad Highway वर पाणी साचल्यानं वाहतुक धीम्या गतीनं ABP Majha
मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत ससूनवघर परिसरात गुडगाभार पाणी साचले आहे. महामार्गावर पाणी साचल्याने गुजरातवून मुंबई कडे येणारी वाहतूक ठप्प तर मुंबई वुन गुजरातला जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू.
वर्सोवा ब्रिज ते नायगाव पर्यंत 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्ग नजीक मोठ्या प्रमाणात अनाधिकृत मातीभराव होत असल्याने, डोंगरावरील पाणी हे महामार्गावर साचतंय. त्यामुळे लांब पल्ल्याच्या वाहधारकांचे मोठे हाल होत आहेत.
Continues below advertisement