Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्ष गुुरूवारपर्यंत सुनावणी नाही, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष प्रकरणी सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाही. प्रकरण कामकाजाच्या यादीत समाविष्ट नसल्यानं सरन्यायाधीशांसमोर तातडीनं सुनावणीसाठी विनंती करण्याचा पर्याय शिवसेनेसमोर होता. पण शिवसेनेनं हा पर्याय टाळल्याचं दिसतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola