बंगालमप्रमाणे महाराष्ट्रातही हिंसाचार घडवण्याचा कट तर नाही ना? ममतांच्या दौऱ्यावरून आशिष शेलारांची टीका
abp majha web team
Updated at:
01 Dec 2021 03:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची बैठक झाली होती.
या बैठकीबाबत गुप्तता का बाळगली जातेय? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. बंगालप्रमाणे महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्याचा कट तर नाही ना? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केलाय.