वाघीण म्हणून पाठराखण करत असाल तर त्रिपुरा हिंसाचारासाठी रडण्याचा कार्यक्रमही ठेवा : Ashish Shelar
ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची बैठक झाली होती.
या बैठकीबाबत गुप्तता का बाळगली जातेय? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. बंगालप्रमाणे महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्याचा कट तर नाही ना? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केलाय.