Lockdown | राज्यात जिथे रुग्णसंख्या जास्त तिथे लॉकडाऊनचा विचार करावा : हायकोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा
Updated at:
06 May 2021 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यासारख्या ठिकाणी जिथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने हा सल्ला देत मुंबईचा आदर्श राज्यातील इतर महापालिकांनीही घ्यायलाच हवा असं मतही नोंदवलं आहे.