Mumbai :बीएमसी मुख्यालयातून वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी शेकडो भांडी गायब

Continues below advertisement

मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई मुख्यालयाच्या  उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी शेकडो भांडी गायब झाली आहेत. पालिकेतील काही कर्मचारी आणि अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयातच मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात, ती परत केली जात नाहीत. अधिकारी घरी गेल्यावर ताटं आणि चमचे चोरीला जातात. त्यामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली असून कंत्राटदाराचं ४० ते ५० हजारांचे नुकसान झालंय. यावर उपाय म्हणून, भांडी आणि चमचे घरी घेऊन जाऊ नका असा फलकच पालिका मुख्यालयात लावण्यात आला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram