Mumbai Airport वर तुफान गर्दी, विमानतळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांच्या Flights मिस, प्रवाशांचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सणासुदीचा प्रारंभ झाल्याने आणि सुट्ट्यांचा मोसम सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यात गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या अहवालांमुळे आणि कोविडच्या नियमांमुळे प्रवाशांची तपासणी होणं गरजेचं होतं. सुरक्षेबाबत तडजोड करणं परवडणारे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या विमानतळ प्रवेशाला विलंब होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola