SEBC | मराठा विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून प्रवेश घेता येणार
मराठा विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा आहे. एसईबीसी उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून प्रवेश घेता येणार आहे.