Mumbai Farmers Protest | शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी राज्यपालांकडून संध्याकाळी पाचची वेळ

शेतकरी मोर्चा आज राजभवनावर धडकणार, मात्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सध्या गोव्यात, संध्याकाळी मुंबईत परतणार, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी राज्यपालांकडून संध्याकाळीली पाचची वेळ, शेतकरी नेते राजभवनावर सचिवांकडे निवेदन देणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola