ABP News

Mumbai - Goa Highway : रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद, अंजणारी पुलाजवळ पाणी वाढलं

Continues below advertisement

रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ पाणी वाढलं.  काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहतूक बंद. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram