Mumbai - Goa Highway : रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद, अंजणारी पुलाजवळ पाणी वाढलं
abp majha web team
Updated at:
08 Aug 2022 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ पाणी वाढलं. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहतूक बंद. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ