BSE CEO & Alahabad Chancellor : आर्थिक राजधानी मुंबईत IIM सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 03:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईला लवकरच 'आयआयएम' मिळण्याची शक्यता आहे.. यासाठी ५ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. BSEचे सीईओ आणि अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरु आशिषकुमार चौहान यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई आयआयएम सुरु करण्याची मागणी उद्योगपतींकडून करण्यात आली होती. या मागणीचा केंद्र सरकारकडून गांभीर्यानं विचार करण्यात आलाय.