Mumbaiतील धोकादायक पुलांची यादी प्रसिध्द, आगमन विसर्जनाला पुलावर गर्दी न करण्याचं पालिकेचं आवाहन

Continues below advertisement

Mumbai तील धोकादायक पुलांची यादी BMC कडून प्रसिध्द करण्यात आली आहे. आगमन विसर्जनाला पुलावर गर्दी न करण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे. एका वेळी पुलावप वाहनं आणि व्यक्तींचा16 टनांहून अधिक भार नको असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram