Ashish Shelar : हिरव्या मतांसाठी उद्धव ठाकरेंनी बोटचेपी भूमिका घेतली, शेलारांचा हल्लाबोल ABP Majha

लव्ह जिहाद,मुंबईवर साखळी बॉम्ब स्फोटाची धमकी यावर ठाकरे गट गप्प,विशिष्ट वर्गाच्या मतासाठी ठाकरे गट बोटचेपी भूमिका घेत आहे, उद्धव ठाकरे त्याबाबत बोलायला तयार नाहीत. आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola