Amit Thackeray on Aarey : आरे लोकांमुळे वाचलं, शिवसेनेमुळे नाही, श्रेय पूर्णपणे जनतेचं : अमित ठाकरे

उद्या मनसे कार्यकर्ते राज्यभरातल्या ४० समुद्र किनाऱ्यांवर साफसफाई करणार अमित ठाकरेंनी ही माहिती दिली आहे. सरकार, मुंबई महापालिकेकडे इच्छाशक्ती नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर आरेचं जंगल मुंबईकरांमुळे वाचलं आहे, शिवसेनेमुळे नाही अशी प्रतिक्रियाही अमित ठाकरे यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola