Aaditya Thackeray Full PC : महाराष्ट्र कुठे कमी पडतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं, ठाकरेंचं आव्हान

Continues below advertisement

Aditya Thackeray: जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते उपमुख्यांनी दिलं आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर राज्यात जात आहेत. हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की, दुसरे मोठे प्रकल्प आणू. परंतु, महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे, असं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram