लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून योगेशची आत्महत्या; साताऱ्याच्या नागठाण्यातील गावकऱ्यांशी बातचीत
लग्न होत नाही म्हणून गळफास लाऊन आत्महात्या केल्याची नुकतीच घटणा साताऱ्यातील नागठाणे येथे घडली. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे मुलींच्या संख्यांचा विषय पुढे आला आहे. याशिवाय मुलींच्या अपेक्षा दिवसेनदिवस वाढत असल्याचंही समोर आलं आहे