Bharat Bandh | यवतमाळमध्ये व्यापारी आणि आंदोलक आमनेसामने, शहरात तणाव | ABP Majha
यवतमाळमध्ये भारत बंदला हिंसक वळण लागलंय...आंदोलनादरम्यान व्यापारी आणि आंदोलक आमनेसामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं..जबरदस्तीनं दुकानं बंद करण्य़ाचा प्रयत्न काही आंदोलनकर्त्यांनी केला...यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेली मिरचीपूड फेकून मारली...