Bharat Bandh | यवतमाळमध्ये व्यापारी आणि आंदोलक आमनेसामने, शहरात तणाव | ABP Majha

यवतमाळमध्ये भारत बंदला हिंसक वळण लागलंय...आंदोलनादरम्यान व्यापारी आणि आंदोलक आमनेसामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं..जबरदस्तीनं दुकानं बंद करण्य़ाचा प्रयत्न काही आंदोलनकर्त्यांनी केला...यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेली मिरचीपूड फेकून मारली...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola