अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं तर नुकसान झालंच आहे. त्याचबरोबर यवतमाळमध्ये सरकारच्या पणन महासंघानं खरेदी केलेला कापूसही मोठ्या प्रमाणात भिजलाय