Laxmipur village | बीड जिल्ह्यातल्या लक्ष्मीपूर गावच्या नागरिकांचा जीवघेणार प्रवास कधी थांबणार?
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
02 Oct 2021 12:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात असलेल्या लक्ष्मीपूर गावच्या नागरिकांना शेतात आणि वस्तीवर जाण्यासाठी चप्पुवरून असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गावालगत असलेल्या वस्तीवर दोनशेच्या वर कुटुंब राहतात आणि त्यांना गावात येण्यासाठी व गावातील लोकांना शेतात जाण्यासाठी गेल्या तीस वर्षापासून याच चपुचा आधार घ्यावा लागतोय.