Uday Samant on Ravindra Dhangekar : ज्यावेळी पराभूत समोर दिसतो, तेव्हा असं काही तरी सुचतं

Continues below advertisement

शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटासह मविआवर हल्लाबोल केलाय... निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर काही जण चलबिचल झाल्याचा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावलाय... मविआतील १२ ते १३ जण आमच्या संपर्कात असून हा आकडा वाढू शकतो असा दावाही त्यांनी केलाय..  भाजप आणि शिवसेनेसोबत किती जण येणार हे दोन ते तीन महिन्यात समजेल असं ते म्हणालेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram