Pandharpur : पंढरपुरात उजनी आणि वीर धरणातून सोडलं पाणी, देवांच्या मूर्ती स्थलांतरित

पंढरपुरात उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागलीय. वाळवंटातील मंदिरं पाण्यात जाऊ लागल्याने देवांच्या मूर्ती स्थलांतरित केल्या जात आहेत.. सुरक्षेच्या कारणास्तव पंढरपुरात आलेल्या भाविकांनाही नदीपात्रात उतरण्यास मज्जाव करण्यात आलाय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola