Vedanta Foxconn : सरकार स्थापनेनंतर अनिल अग्रवालांशी तीनवेळा पत्रव्यवहार ABP Majha

सरकार स्थापननेनंतर तब्बल तीनवेळा वेदांता कंपनीच्या अनिल अग्रवाल यांच्याशी पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर आलीय... १४ जुलै, १५ जुलै आणि २६ जुलैला ही पत्र लिहली आहेत... सरकारनं लिहिलेली पत्र एबीपी माझाच्या हाती आलेयत... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola