Uddhav Thackeray : 'शिवसेना बंडखोरांनी नव्हे, भाजपनं फोडली', उद्धव ठाकरेंनी केलं विधान
abp majha web team
Updated at:
19 Jul 2022 07:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. यावेळी "शिवसेनेत फूट बंडखोरांनी नव्हे तर भाजपनं पाडली" असं विधान उद्धव ठाकरेंनी केल्याचं समोर आलंय तर "तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण न्या, पण ते बाण चालवण्यासाठी धनुष्य तर लागेल ना? पण हे धनुष्य मात्र माझ्याकडेच आहे हे लक्षात ठेवा" असंही विधान उद्धव ठाकरेंनी केल्याचं समोर आलंय.