Uday Samant: 'कारवाई नको, प्रबोधन करा' मंत्री उदय सामंत यांचे आदेश ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Apr 2022 08:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरीच्या नागरिकांना हल्मेट सक्तीपासून मुक्ती मिळणार आहे. पुण्यात ज्याप्रमाणे हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन केले जात आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. याबाबत ४ एप्रिलपर्यंत परिपत्रक निघाले नाही तर पुण्याप्रमाणे रत्नागिरी शहरातील नागरिकांनीही हेल्मेट वापरू नये, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलय.