इंदोरीकरांनी माफी मागितली असली तरी त्यांना उशिरा जाग आलीय. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीवर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई ठाम आहेत.