आदिवासी विद्यार्थीनींना प्रशिक्षण दिलंच नाही, पण खर्च दाखवला! भाजप आमदाराचा प्रश्न, सरकार अनुत्तरीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Dec 2021 09:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आणि यावरून विधानसभेत सरकारची कोंडी केली.