रायगडमध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे तिघांचा मृत्यू, 1784 घरांचं नुकसान, जवळपास 300 विजेचे खांब कोसळले

Continues below advertisement

रायगड : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1784 घरांचे अंशतः तर 5 घरांचे पूर्णतः नुकसान झाले. आज दिवसभरात तीन व्यक्तींचा मृत्यू, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात विजेचे खांब कोसळले. आज दुपारपर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram