Maharashtra Water Issue: राज्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Jun 2022 09:00 PM (IST)
जून सरला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वच विभागातील धरणं तळ गाठू लागलीत.. त्यामुळे राज्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या धरणातील साठा २१ टक्क्यांवर घसरलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा पाच टक्क्यांनी कमी आहे. पाणीसंकट गडद होत असल्याने विविध शहरांमध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे.