Thackeray सकराचा राज्यपालांना अल्टिमेटम, 'विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मंजुरी द्या अन्यथा...'

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातला तणाव आता चांगलाच वाढलाय. '6 वाजेपर्यंत मंजुरी द्या, अन्यथा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला पाठिंबा असल्याचं गृहित धरू असं खरमरीत पत्र ठाकरे सरकारनं राज्यपालांना पाठवलंय. राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना राज्य सरकारनं हे अल्टिमेटम राज्यपालांना दिला आहे. ठाकरे सरकारच्या  इशाऱ्यानं राज्यपाल कार्यालय संतप्त झालं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola