Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा, पोलिसांकडून नोटीस

Continues below advertisement

नृसिंहवाडीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या शिरोळ पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्त्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली. मात्र सरकार आणि प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा सूर राजू शेट्टी यांनी आळवलेला आहे. तसेच आज नृसिंहवाडीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करु असा इशारा पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram