Supriya Sule : कंत्राटी भरती झाल्यावर आरक्षणाचा काय होणार? सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule : कंत्राटी भरती झाल्यावर आरक्षणाचा काय होणार? सुप्रिया सुळेंचा सवाल

मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola