Subhash Desai: राज्यपाल नाराज असतील तर राज्य सरकारही नाराज, सुभाष देसाईंची प्रतिक्रिया ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारचीही प्रतिक्रिया आली आहे. राज्य सरकारही राज्यपालांवर नाराज असल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलीय....राज्यपालांनी राज्य सरकारला सहकार्य करणं अपेक्षित असतं. मात्र, हे सहकार्य मिळत नसल्याचंच देसाई यांनी सूचित केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram