Water Issue | गायरान जमिनीवर तलाव, लोकसहभागातून चिखली गावाचा पाणीप्रश्न मिटला | वाशिम | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एखाद्या गावाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आणि त्यामध्ये प्रशासनाने मनावर घेतलं, की कोणतीच गोष्ट अशक्य नसते. याची प्रचीती वाशीम जिल्ह्यातल्या चिखली गावात पाहायला मिळाली. आणि हे संपूर्ण गाव जलमय झालं.. नेमकं काय केलं या गावाने.. पाहुयात..