Special Report : अग्निपथ योजनेवरुन देशभरात असंतोषाचा वणवा, 3 दिवसांत केंद्र सरकारनं काय पावलं टाकली
abp majha web team
Updated at:
18 Jun 2022 11:19 PM (IST)
Special Report : लष्करातल्या भरतीसाठी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेवरुन सध्या देशभरात असंतोषाचा वणवा पेटला आहे. अनेक ठिकाणी त्यावरुन हिंसक पडसाद उमटत असतानाच मोदी सरकारची गेल्या तीन दिवसातली पावलं दर्शवतात की या मुद्द्यावरुन सरकार चांगलंच पॅनिक मोडमध्ये गेलेलं आहे. पाहुयात गेल्या तीन दिवसांत सरकारनं काय काय पावलं टाकली आहेत..