सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज सोयाबीनचे भाव घसरले,राजू शेट्टींचं सत्ताधारी-विरोधकांवर टीकास्त्र

Continues below advertisement

एसटी महामंडळ संपावर राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे राजकारण बाजूला ठेवून एसटी कर्मचाऱ्यांनाही विश्वासात घेऊन प्रश्न सोडावा आणि आमची लाल परी पूर्वी सारखी  दिमाखात रस्त्यावर धावू द्या आशि प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे ते   हिंगोली जिल्ह्यात तकातोडा येथे सोयाबीनची एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती तेंव्हा बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram