Sanjay Shirsat Full PC : शरद पवार ना मराठ्यांच्या बाजूने ना ओबीसींच्या,लोकांना भडकवतात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appाही लोक पुण्याच्या प्रकरणावर राजकारण करत आहेत राजकारण बाजूला ठेवा म्हणून मुख्यमंत्री यांनी सांगितले कोणी ड्रग्ज प्राकरणात सामील असेल टीआर त्यावर कारवाई करा बुलडोझर फिरवा हा मुख्यमंत्री यांचा निर्णय आहे आणि त्याकडे सकारात्मक विचार करा राजकीय नेत्याना विनंती करायची आहे की एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा सामाजिक कामात स्वतःला झोकून द्या ऑन संजय राऊत ड्रग्ज कोणत्या राज्यातून देशातून येतात त्यावर सरकार कारवाई करणार गुजरातमधून येत असले तरी कारवाई करण्यात येईल पाकिस्तानमधून येत होते तेवा हे शांत बसले होते गुजरातमधून मुंबईच्या पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले आहेत हे काही लोकांन माहिती नाही ऑन लाडकी लेक मराठा आरक्षण संदर्भात कोणत्याही जाति पक्षाचे असतील त्याना विनंती करतोय आपल्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेऊन देऊ नका राजकीय शिरकाव करू देऊ नका काही डोमकावळे याचा फायदा घेण्यासाठी बसले आहेत जे काही आता शिंदे सरकार देत आहे ते याना सहन होत नाही आहे त्यामुळे समजत कसं भांडण लावता येते हे ते पाहत आहेत त्यामुळे जागे रहा ऑन शरद पवार शरद पवार हे ना मराठा आणि ओबीसी अर्क्षणाच्या बाजूने आहेत ते या समाजात आणखी कसं भडकवता येईल यासाठी ते प्रयत्न करत असतात आता मत आपल्याकडे कशी वळवता येतील याचा प्रयत्न्स करा आहेत मी सर्व समाजाच्या घटकांना आवाहन करतो की कृपया आपल्या गवत जातीपतीच लोन जाऊ देऊ नका आपण शिवरायांचे वंशज आहोत त्यामुळे आपणही तसे वागले पाहिजे ऑन विधानसभा शिवसेना अंत्यांत चांगल्या पधतीने काम करत आहे एक विचार आणि एकत्र बसून याबाबत निर्णय घेतला जेल मतभेद वगैरे काही नाही महायुतीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतला जाईल आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे काँग्रेस आपल्या मतावर ठाम आहे त्यामुळे बाकीचांची फरफट होईल ऑन बिनविरोध आम्हाला वाटतं की ही निवडणूक बिनविरोध झाल पाहिजे आणि जो काही घोडेबाजार आहे तो शब्द खंडित होईल काँग्रेस आघाडीत १ नंबरचा पक्ष आहे त्यामुळे बाकीचांना त्यांच्या मागे जावेच लागेल आणि जर नाही गेले तर काँगेस आपली ताकद लावेल मग घोडेबाजार होईल ऑन अनिल परब मागणी मागणी अत्यंत चांगली आहे मागणीला विरोध नाही हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न होते पण ज्यांनी पालिकेत सत्ता भोगली त्यानी दुसऱ्या लोकानं थारा देऊन मराठी माणूस बाहेर गेला मराठी माणूस मुंबईत कसा येईल हे सरकार बघत आहे राजकारण साठी मराठी माणसाच वापर करू नका निवडणूक आली की मराठी माणूस याना आठवतो आम्हाला मराठी माणसाने मतदान केल्यामुळे यांचे धाबे दणाणले आहेत ऑन कॅबिनेट विस्तार अनेक दिवसांपासून बैठक सुरु आहे कलाही दोन नेते दिल्लीत गेले होते पण चर्चा झाली असावी पण त्यावर भाष्य कारणे योग्य ठरणार नाही ऑन दूध शेतकऱ्यांच्या दुधाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी काही निर्णय घेतले आहेत आणि ते विधानसभेत घोषणा करतील अनंत गीते यांचा शेकाप जयंत पाटील यांना विरोध गीते यांच्याकडून आरोप करण्यापूर्वी UBT गटाने विचार केले पाहिजे की तुमच्या ९ का जागा आल्या फक्त जयंत पाटील ल का टार्गेट करता शरद पवार आणि काँग्रेस जागा वाढल्या जयंत पाटील ल विरोध म्हणजे पवार यांना विरोध आपला पक्ष संपला तरी चालेल पण इतर पक्ष वाढवा हेच तुमचे काम आहे.... तुम्हाला यासाठी शुभेच्या PWD अजब कारभार पाणी आणि वीज बाबत कमी बिल भरणा या खात्यात अजब कारभार आहे किती तरी लोकांचा सहभाग रस्त्याची क्वालिटी खराब .... स्पेशल ऑडिट व्हायला पाहिजे ... अनावश्यक खर्च जास्त... अधिकाऱ्यांना किती वर्षे ते रहातात काय काम करतात यावर लक्ष पाहिजे भ्रष्ट कारभाराला जेल मध्ये जाण्याची भीती पाहिजे... यासाठी ऑडिट व्हायला पाहिजे...