Sanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडी

Sanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडी

 काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा दावा करू नये, अजून जागावाटप बाकीय काँग्रेसचे वरीष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्यात सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधा-यांच्या फायद्यासाठी असते, कारण ती विरोधकांची मत फोडते महाविकास आघाडीची आज जागा वाटप बैठक होतेय जो जिथं जिंकणारा उनेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल, वरिष्ठ नेते एकत्र बसतील मोदी येतात, मोदी जातात ते कसलं उद्घाटन करतात त्यांनाच माहिती नसतं उद्योगांचं काय?, आजही इथले उद्योग गुजरातला जातायत जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याची मागणी केलीय मग आमचा जो भाग गुजरातला नेलाय, तोही परत द्या बदलापूर प्रकरणाताल आपटे आणि कोतवालला वाचवायचं काम मुख्यमंत्री करतायत कारण ते त्यांच्या मुलाच्या मतदारसंघातील लोक आहेत

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola