Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHA

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHA
 मोदी दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात.  हरियाणा आणि जम्मू ते हरणार आहेत त्यानंतर झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणुका आहेत.  निवडणूक काळात हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय अशी भीती आहे. एकाच मेट्रोचं ६ वेळा उद्घाटन करत आहेत. पंतप्रधान रोज खोटं बोलत आहेत.  काल  अंमली पदार्थावर त्यांनी टीका केली.    गुजरात सीमेवर कोट्यवधींचं ड्रग्ज सापडतात त्यावर मोदी बोलत नाहीत.   ललित पाटील प्रकरण घडलं. त्यावर मोदी बोलत नाहीत. काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी सन्माननीय संजय राठोड होते.  त्यांच्यावर एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे आरोप आहेत.    हरियाणात राम रहिम बाहेर आला.    काल गोड बातमी घेऊन आलो असल्याचं ते बोलले.  काय तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला.  निवडणूक हरत आहेत यासाठी गोड बातमी आणली.  पंतप्रधानपदाला न शोभणारी अशी वक्तव्यं मोदी करत आहेत.   उद्धव ठाकरेंनी आरेचं जंगल तोडलं जाऊ नये यासाठी  प्रयत्न केले.  विकासाला ते कुठेही आड आले नाहीत.   ............. संपूर्ण महाराष्ट्र मधे महा विकास आघाडी चित्र असल्याने,पंतप्रधान इकडे जास्त फिरत आहेत,ते कितीही फिरले,थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार,प्रधान मंत्रौनी किती वेळा जावे,याचा शिष्टाचार आहे,इतके खोटं बोलतात,अकोल्यात काँग्रेस पक्ष अमली पदार्थ पैशावर निवडणूक जिंकत असल्याचं खोटं बोलत आहेत,गुजरात  मध्ये काय चित्र,आहे ,ललित पाटील ला कोण संसरक्ष देते,यावर मोदी बोलत नाही   संजय राठोड यांच्या वर आरोप  आहेत,तुमच्या पायाशी कोण बसले आहे तेही पाहिले पाहिजे. मोदी ना भाषण कोण लिहून देतात,ते त्यांचं बे अब्रू करत आहेत, रोज वेग वेगळ बोलत आहेत,त्यांचे भाषण हे अधपटन होत आहे  महाराष्ट्र हरत आहेत,म्हणून तुम्ही गोड बातम्या देण्याचा बोलत आहे,मोदी पंत प्रधान असेल तरी ते पदा ला  न शोभणारे वक्तव्य करत  आहेत  शिवाजी महाराज यांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे,संभाजी राजे शोधत असतील तर त्यांना आमचा पहिंबा आहे,गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित आहे,त्यांनी त्याचा विचार करावा,पोवड्याची ते चेस्था करत आहेत,गद्दार यांच्या वर पोवाडे कोणी करत नाहीत,वीरांच्या वर पोवाडे लिहिले जातात,त्यांना रेडा कोणी म्हटल,आम्ही डुकरे मारत नाहीत आम्ही पाच जागा वर आम्ही दावा केला आहे  जयंत पाटील हे संयमी नेते आहेत,जागा बाबत ते कोणतेही चुकीची भूमिका घेणार नाही,सामंजस्याने आम्ही ही निवडणूक लढविली जाईल. पवार यांचे सोबतचे अनेक जण सोडून गेले तरी मतदार त्यांचा सोबतच आहेत,सेनेत ही असेच आहेत   अडीच वर्षात खोके आणि पाकीट संस्कृती आली आहे मोदी यांनी मीडिया विकत घेण्याची सुरुवात केली आहे मात्र राज्याला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे  पत्रकार दबले जाणार नाहीत,  बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे दिले त्याला आम्ही समाधानी आहे  शिवाजी महाराज यांचा पुतळा भ्रष्टाचार मुळे पडला आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram