ST Strike : रोजंदारीवरील कामगारांवर बडतर्फीची कारवाई : ST महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यानंतरही, पैसे दिल्यानंतरही संप जर चालू राहणार असेल तर त्याचा काही अर्थ नाही. त्यामुळे राज्य सरकार बेशिस्त कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. महत्वाच्या मागण्या पूर्ण केल्याने आता कामगारांनी संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांनी काय म्हटलंय पहुयात...