Saamana on Nitesh Rane : धर्म सोडून बसलेले जेव्हा धर्मरक्षक बनतो तेव्हा धर्म जास्त धोक्यात येतो

Continues below advertisement

Saamana on Nitesh Rane : "धर्म सोडून बसलेले जेव्हा धर्मरक्षक बनतो तेव्हा धर्म जास्त धोक्यात येतो"

गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश देण्याची मागणी केल्यानं नितेश राणेंवर 'सामना'तून हल्लाबोल, बाटग्यांचे 'लव्ह जिहाद' राष्ट्रीय एकात्मतेला तडे देत असल्याची सामनातून टीका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram