Maharashtra Flood : दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन नको, 'सामना'तून टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2021 10:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूरग्रस्त भागात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावरून शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून टीकेचे बाण सोडण्यात आलेत. आता राजकीय पर्यटन नको, असं सांगत दौऱ्यावर जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधलाय. विरोधी पक्षावर सामनातून काय टीका करण्यात आलीय, पाहुयात....