Delhi : हनुमान जयंतीला उसळलेल्या दंगलींचा तपास NIA कडे? विनित जिंदाल यांनी दाखल केली याचिका

Continues below advertisement

देशातल्या वेगवेगळ्या भागात रामनवमी आणि हनुमान जयंतीला उसळलेल्या दंगलींचा तपास आता एनआयए कडे सोपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विनित जिंदाल यांनी ही याचिका दाखल केलीये. देशभरात घडलेल्या घटना केवळ योगायोग असू शकत नाही, या घटनांचा एकमेकांशी संबंध असू शकतो असं याचिकाकर्ते जिंदाल यांचं म्हणणं आहे.. दिल्लीच्या जहांगीपुरीसह देशातील काही भागात दंगलीच्या घटना घडल्या होत्या. काही ठिकाणी या दंगलीदर्म्यान हिंसाचारही उसळला होता... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram