Kolhapur : जयसिंगपूरमधे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उसपरिषदे, राजू शेट्टींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

Continues below advertisement

जयसिंगपूरमधे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 व्या उसपरिषदेचं आयोजन करण्यात आली आहे. एफआरपीच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी कुणावर तोफ डागणार यावर ही सर्वांचेच लक्ष आहे. ऊस परिषद ही स्वाभिमानी संघटनेसाठी महत्त्वाची समजली जाते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram