Migrant Labour | कोल्हापुरात मजूर रस्त्यावर: मजुरांच्या मनातील भीती कमी करणं गरजेचं : राजू शेट्टी

Continues below advertisement
कोल्हापूरमधल्या शिरोली एमआयडीसी परिसरात शेकडो मजूर महामार्गावर उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मूळगावी सोडण्याची मागणी हे मजूर करत आहेत. 15 दिवसांपासून खाण्यास काही मिळालं नसल्याचं यांचं म्हणणं आहे. तसंच मालकांनी पगार देऊन वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, मजुरांच्या मनातील भीती कमी करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram