Raj Thackeray Speech Thane : राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे 5 मुद्दे ABP Majha

Raj Thackeray Speech Thane : राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे 5 मुद्दे ABP Majha

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच वर्धापन दिन सोहळा ठाण्यात पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केलीय. संपूर्ण भाषणात राज ठाकरे थोडे आक्रमक, तर थोडे हळवे झाल्याचं पाहायला मिळालं. महत्त्वाचं म्हणजे, महापालिका निवडणुकीत मनसे सत्तेत येणार म्हणजे येणारच, असा निर्धारपूर्वक विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. महत्त्वाचं म्हणजे, भरती-ओहोटी येत असते, त्यामुळे सध्या त्यांच्याकडे भरती सुरू आहे, याचं भान भाजपने ठेवावं, असा टोमणाही त्यांनी मारलाय. दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावरून गर्भित इशाराही राज ठाकरेंनी दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola