Bhagar Special Report : नवरात्रीत भगर खाताय? राज्यभरात अनेकांना विषबाधा ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Sep 2022 10:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवरात्रोत्सव सुरू आहे... या काळात अनेक जण 9 दिवस उपवास करतात.. बरेच जणांसाठी या उपवासाच्या काळात भगर या पदार्थाचा आधार असतो... मात्र हीच भगर विषारी का ठरतेय असा प्रश्न पडलाय. कारण... औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये भगरीतून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. मराठवाड्यात तर हा आकडा 500 वर गेलाय.