Nawab Malik on Amravati Violence : अमरावतीत झालेल्या हिंसेआधी लोकांना पैसे वाटले गेले, मलिकांचा आरोप
abp majha web team
Updated at:
15 Nov 2021 07:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNawab Malik on Maharashtra Violence: अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. या वेळी त्यांनी Cruise Drugs प्रकरणावर सुध्दा भाष्य केलं...