Aaditya Thackeray : वरळीतल्या सभेत गर्दी झाली नाही म्हणून माझ्या सभेत माणसं पाठवली असतील!

कालच्या दगडफेकीवरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शिंदे गटावर निशाणा साधलाय... वरळीतल्या सभेत गर्दी झाली नाही म्हणून माझ्या सभेत माणसं पाठवली असतील, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केलाय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola