Kolhapur Rain : पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर, 48 बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Continues below advertisement

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.  मुसळधार पावसाने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी  ३० फुटांवर पोहचली आहेय जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली गेले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram